हा निलकंठ घेई उशाशी रान
झोपे तरीही जागेच असे भान
दोन्ही नयन जरी मिटलेले
तिसरा ठेवतसे जगाचे भान
जरी लोकांस दिसे तो लाल रक्तिम
परि निरवतेत असे संथ शांत सान
जग शांत, निसर्ग हिरवा गार
मग अरिष्टनेमि होई नीलाक्ष
---
No comments:
Post a Comment